एक तिची तर आठवण आहे,
जी मनातून जात नाही.....
एक तिचाच तर विचार आहे
जो डोक्यातून जात नाही....
जितक विसरायला जावं...
तेवढ जास्तच आठवण्यास होते....
मन आपोआपच अधीर व्हायला लागत.....
कळतंच नाही .......
'' हे मन एवढ का गुंतत जातं....?
जी मनातून जात नाही.....
एक तिचाच तर विचार आहे
जो डोक्यातून जात नाही....
जितक विसरायला जावं...
तेवढ जास्तच आठवण्यास होते....
मन आपोआपच अधीर व्हायला लागत.....
कळतंच नाही .......
'' हे मन एवढ का गुंतत जातं....?
No comments:
Post a Comment