झाडावरच्या सर्वच कळ्यांचीफुल होत नसतात
मनातल्य काही भावनांचे फक्त शब्द होत
नसतात..
अस आपल भावविश्व कुणावर सोपवता येत
नाही
घोंगावणार शब्दांच वादळ कवितेत थोपवता येत
नाही..
पानांची सळसळ ऐकल्यावर मनात तरंग उठतात
तुझी आठवण आल्यावर कागदावर शब्द
उमटतात
तुझी नुसती आठवण आली तरी शब्द धावत
येतात..
आणि मनातल्या माझ्या भावनांना कवितेच रूप
देऊन
जातात... ♥♥
मनातल्य काही भावनांचे फक्त शब्द होत
नसतात..
अस आपल भावविश्व कुणावर सोपवता येत
नाही
घोंगावणार शब्दांच वादळ कवितेत थोपवता येत
नाही..
पानांची सळसळ ऐकल्यावर मनात तरंग उठतात
तुझी आठवण आल्यावर कागदावर शब्द
उमटतात
तुझी नुसती आठवण आली तरी शब्द धावत
येतात..
आणि मनातल्या माझ्या भावनांना कवितेच रूप
देऊन
जातात... ♥♥
No comments:
Post a Comment