NiKi

NiKi

Tuesday, September 3, 2013

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत
कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती !
शब्दांचा आधार घेऊन जर दुखः व्यक्त करता आले असते तर कदाचीत
कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती !
"आणि"
सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किँमत
कधी उरलीच नसती !

No comments:

Post a Comment