NiKi

NiKi

Friday, February 8, 2013

ओठांवरच्या शब्दांचा अर्थच कळत नाही ....
हृदयातल्या भावनांना व्यक्तच करता येत नाही....
हरवलेल्या वळनांना पुन्हा शोधताच येत नाही ....
कवितेत सुद्धा आज रचनेला यमक जुळत नाही ....
बस तुला आठवल्याशिवाय ओल्या आसवांना शांत करता येत नाही ....
पण तुझी आठवण काढल्याशिवाय एकही दिवस जात नाही




No comments:

Post a Comment