जी माणसे हवीशी वाटतात
ती माणसे भेटत नाहीत
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नको असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काल संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेव्हा काल संपलेला असतो
नशीब हे असच असत
त्याच्याशी जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते
ती माणसे भेटत नाहीत
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नको असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काल संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेव्हा काल संपलेला असतो
नशीब हे असच असत
त्याच्याशी जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते
No comments:
Post a Comment