NiKi

NiKi

Wednesday, May 22, 2013

दूर राहून असली प्रेमाची परीक्षा होते हेच शास्त्र सांगते .,
स्पंदनांच्या तरंगांना ओळखणे हेच रास्त असते ।

प्रेम काय फक्त राधेचंच असत मीराच्या प्रेमाला काय प्रतच नाही ?
विरह हा अविनाशी प्रेमाची गुंतवणूक असते त्याला काय मोलच नाही ।

म्हणूनच माझ्या स्पन्दनाना तुझ्या स्पंदनाची साथ हवी आहे .
फक्त हेच तुला सांगायचं आहे ,,हेच तुला सांगायचं आहे ………।

No comments:

Post a Comment