कधी कधी अस का होत ..मला कळतच नाही.....
खुप काही बोलायच असत..... पण बोलतच येत नाही ....
स्वतःला व्यक्त करायच असत... पण काय ते समजतच नाही.....
खुप खुप रडायच असत.... पण रडताच येत नाही.....
शब्दांच्या माळा गुंफायच्या असतात... पण शब्दच सापडत नाही....
... एकांतात बसुन रमायच असत.... पण गर्दी कमी होतच नाही ....
सर्व आठवणीं सोबत परत एकदा जगायच असत.... पण क्षणच पुरत नाहीत ...
अंधरा कडे वळावस वाटत.... पण सूर्य मावळतच नाही......
पावसात भिजून अश्रू लपवावेसे वाटतात .... पण पाऊसच पडत नाही...
खरच कधी कधी अस का होत मला खरच कळत नाही.......
No comments:
Post a Comment