NiKi

NiKi

Wednesday, July 25, 2012

भेट तुझी नाही झाली,
तर आठवणींचे धुके दाटते,
सांग ना रे सख्या असे नेहमी,
माझ्यासोबतच का घडते?,
तू असला सोबत की,
... मन खळखळून असते,
... तू नसला समोर की,
आठवणीत तुझ्याच रडते..
सांग ना सख्या असे नेहमी,
माझ्यासोबत का घडते?
एकदा त्याने समजावे हे सगळे,
म्हणूनच तर मी लिहिते,
त्याला दिसून पण दिसत नाही,
याचेच दुख मला वाटते....!!!!!

No comments:

Post a Comment