मैञी म्हणलं की
आठवत बालपन
मैञीतुन मीळालेल
खरखुर शहाणपन
कोणी काहीही बोलल
तरी त्यांच एकायच नाही
कधी पकडलो गेलोच तर
मीञांची नावे सांगायची नाही
...
मैञीच हे नात
आहे सर्वात श्रेष्ठ
पन ते टीकवायला
आहे तीतकेच कष्ट
मीञांच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
खरे मीञ मीळवन्यासाठी
कितीतरी पावसाळे जातात
मैञीचे हे बंध
कधीच नसतात तुटनारे
जुन्या आठवनींना उजाळा
देत गालातर हसनारे
No comments:
Post a Comment