आयुष्यत देवाकडे पहिल्यांदा मागणी केली
तू सुखी रहावीस म्हणून विनवणी केली
तू कितीही रागावलीस तरी माजे मन मोडणार नाही
कारण,तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावर माझा जीव जडणार नाही
तू कितीही धिक्कारलास तरी मी तुजाच असेन
कारण तुझ्याशिवाय हे आयुष्य कवडी मोलाचे हि नसेन
तू सुखी रहावीस म्हणून विनवणी केली
तू कितीही रागावलीस तरी माजे मन मोडणार नाही
कारण,तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावर माझा जीव जडणार नाही
तू कितीही धिक्कारलास तरी मी तुजाच असेन
कारण तुझ्याशिवाय हे आयुष्य कवडी मोलाचे हि नसेन
No comments:
Post a Comment